महाराष्ट्र
हे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करणार, पंतप्रधान यांनी आश्वासन पाळंल नाही- राजू शेट्टींची टीका
बुलडाण्यात खामगांव तालुक्यातील माटरगांवमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कर्जमुक्ती मेळावा घेण्यात आला. या मेळावा दरम्यान राजू शेट्टी यांनी भाजपचा समाचार घेतला. ...